कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
Read More
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
Read More
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
Read More
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
Read More

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा: ६६३ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव मंजूर

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धान उत्पादक तसेच जमीन खरडून गेलेल्या १० लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार मदत.

६६३ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी

अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या, परंतु अद्यापही शासनाची नुकसान भरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक अपडेट समोर आली आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच राज्य शासनाच्या माध्यमातून नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी ६६३ कोटी रुपयांचा नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

ADS किंमत पहा ×

या मंजुरीमुळे राज्यातील १० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी लवकरच निधी उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment