कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
कापूस दरात मोठी उसळी: हिंगणघाट, सिंदी-सेलूमध्ये ८००० चा टप्पा पार, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित!
Read More
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
राज्यात थंडीची लाट कायम! उद्या ‘या’ ६ जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा
Read More
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
खरीप पीकविम्याचा परतावा जानेवारीपासून मिळणार!
Read More
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
डिसेंबर-जानेवारीचा अंदाज ; पहा तोडकर यांचा पुढील दोन-तीन महीन्याचा अंदाज
Read More
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
उन्हाळी तीळ लागवड: कमी दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन, मालामाल पिक
Read More

कांद्याच्या धोरणावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल: ‘सरकारच्या माकडचेष्टांमुळे ग्राहक दुरावले’

निर्यात शुल्क वाढवणे आणि बंदी घालणे यामुळे बांगलादेश-श्रीलंकासारखे कायमचे ग्राहक गमावले; धोरणात सातत्य ठेवण्याची मागणी.


राजू शेट्टींचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी कांदा निर्यात धोरणाच्या संदर्भात केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. केंद्र सरकारने कांद्याच्या आयात-निर्यातीच्या संदर्भामध्ये जे धोरण राबवले आहे, त्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.

ADS किंमत पहा ×

राजू शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने कधी निर्यात शुल्क वाढवले तर कधी थेट निर्यातीवर बंदी घातली. अशा प्रकारच्या ‘माकडचेष्टा’ सरकारने केल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताचे स्थान धोक्यात आले आहे.

Leave a Comment